( प्रगत भारत । pragatbharat.com) रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले अरुण गोविल यांनी सोमवारी, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली. समारंभाच्या काही दिवस आधी ते शहरात पोहोचले होते आणि कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. याशिवाय अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली. सर्वांनी दर्शन घेतले. पण मंदिरात जाण्याची संधी न मिळाल्याने अरुण गोविल निराश झाले. आजही अरुण गोविल यांची प्रतिमा रामाचीच आहे. जिथे जिथे लोक त्याला पाहतात तिथे ते त्याच्या पाया पडतात. त्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. पण जेव्हा ते…
Read MoreTag: गवल
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी तिने पूर्ण गावाला वेठीस धरले, प्रेयसीचा कारनामा ऐकून गावकरी हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Cut Electricity Of Entire Village: प्रियकराला भेटण्यासाठी एका तरुणीने पूर्ण गावाला वेठीस धरले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी बोलावत असे मात्र दोघांना कोणी पाहिल अशी भिती सतत तिच्या मनात होती. त्यामुळं तिने एक कट रचला त्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांना नाहक मनस्ताप झेलावा लागला. प्रियकराला भेटण्यासाठी ही तरुणी संपूर्ण गावाची वीज कापायची. त्यामुळं उन्हाळ्यात गावकरी गरमीने हैराण व्हायचे. पाऊस सुरू होण्याच्या आधी बिहार राज्यातील बेतिया गावात उन्हाळ्या झळांनी गावकरी त्रस्त झाले होते. त्यात भरीस भर म्हणजे दररोज रात्री गावातील वीज जायची. त्यामुळं गावकऱ्यांना…
Read Moreनवरा गावाला येताच जीवानिशी गेला; दोन बायकांनीच केली हत्या, कारण…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Today: दोन बायकांनी मिळून त्यांच्याच पतीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आलमगीर अन्सारी (45 वर्ष) असं मयत व्यक्तीचे नाव आहे. आलमगीरने सहा महिन्यांपूर्वीच दुसरा निकाह केला होता. पत्नीसह तो गावाला आला असतानाच दोन्ही पत्नींनी मिळून त्याची हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. तसंच, या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे. आलमगीर अन्सारी हा बिहारमधील रायपुरा गावातील रहिवासी आहे. अन्सारी दिल्लीत राहत होता. तर तिथेच काम करुन उदरनिर्वाह चालवत होता. आलमगीर अन्सारीचे 10 वर्षांपूर्वी पहिले लग्न झाले होते.…
Read More