इलेक्टोरल बॉण्डबद्दल विचारताच शाह संतापून राहुल गांधींचा उल्लेख करत म्हणाले, ’12 लाख कोटींचे..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Electoral Bond Case Amit Shah React: इलेक्टोरल बॉण्ड प्रकरणावरुन देशातील राजकारण तापलेलं असतानाच या माध्यमातून सर्वाधिक देणगी मिळालेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधकांनी लक्ष्य केलं आहे. मात्र या प्रकरणार आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया नोंदवत पक्षाची बाजू मांडली आहे. काळा पैसा नष्ट करण्यासाठी इलेक्टोरल बॉण्डची योजना अमलात आणली होती. मात्र ही योजनाच रद्द झाल्याने काळ्या पैशाचा पुन्हा वापर केला जाईल, अशी भीती अमित शाहांनी व्यक्त केली आहे. अमित शाहांना नेमका काय प्रश्न विचारला? ‘इलेक्टोरल बॉण्डसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाबद्दल मी काहीही मत व्यक्त…

Read More

तुझ्यामुळंच…! 'मुलाला का मारलं?' विचारताच सूचनाच्या उत्तरानं पतीला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchna Seth Case Update: देशात सध्या सूचना सेठ हे नाव चर्चेत आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या जगात आपलं नाव केलेल्या सूचना सेठने आपल्याच मुलाची हत्या केली.

Read More

‘अमित शाह यांचा मुलगा काय करतो?,’ घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. यावेळी राजकारणातील घराणेशाहीवरुन त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना लक्ष्य केलं. भाजपा तुमच्यावर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राहुल गांधी संतापले. अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंग यांचा मुलगा काय करतो? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.  “मला जिथपर्यंत माहिती आहे, अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवतो. भाजपाने आधी आपली मुलं काय करतात हे पाहिलं पाहिजे. अनुराग ठाकूर यांच्याव्यतिरिक्त अन्यही…

Read More

काय म्हणता! पतीने न विचारताच स्वयंपाकात टोमॅटो वापरल्याने पत्नी सोडून गेली घर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral News: सध्या टोमॅटोचे दर वाढले असून सर्वसामान्यांना परवडेनासा झाला आहे. टोमॅटोचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचं आर्थिक बजेटही कोलमडलं आहे. त्यामुळे ताटातून सध्या टोमॅटो गायब झाला आहे. काही घरांमध्ये टोमॅटो भांडणाचं कारण ठरत असून, काही संसार मोडण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशात अशीच एक घटना समोर आली असून, पत्नी थेट घर सोडून गेली आहे. स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिलं. या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.  संजीव बर्मन असं पतीचं नाव आहे. त्याचा डबा पुरवण्याचा व्यवसाय आहे. स्वयंपाक करताना त्याने दोन टोमॅटो…

Read More