‘मांसाहार करणारे वाढल्याने हिमालचमध्ये ढगफुटी झाली, दरडी कोसळल्या’; IIT Director चं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Landslides Cloudbursts Because People Eat Meat: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये कमांद येथील भारतीय प्रौद्योगिकी संस्थान म्हणजेच आयआयटीचे (IIT Mandi) निर्देशक प्राध्यापक लक्ष्मीधर बेहरा (Laxmidhar Behera) यांनी एक विचित्र विधान केलं आहे. बेहरा यांनी हिमाचलमधील लोक जनावरांना मारुन त्यांचे मांस खात असल्यानेच नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागत असल्याचं म्हटलं आहे. मांस खाणाऱ्यांची संख्या वाढल्याने नैसर्गिक आपत्ती आल्याचं बेहरा यांनी म्हटलं असून त्याच्या या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नुकताच शूट केलेला व्हिडीओ आयआयटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसमोर भाषण देताना बेहरा यांनी हे विधान केलं आहे.…

Read More

Bodyguard Director Siddique Ismail And Pepperfry Co Founder Ambrish Murthy Dies Of Cardiac Arrest Eat These Magnesium Potassium Foods For Avoid Heart Attack; कार्डियाक अरेस्टपासून वाचण्यासाठी हे मॅग्नेशियम पोटॅशियमयुक्त पदार्थ खा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे Digital Content Producer “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या…

Read More

Nitin Desai Suicide Indian Art Director Death at N D Studio What Is Depression And How To Treat Mental Health and Dealing with Suicidal Thoughts; कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या, नैराश्य नक्की का येतं आणि त्यावर कशी मात करावी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) आत्महत्या का केली जाते जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या अहवालानुसार साधारण १५ ते १९ या वयोगटामध्ये आत्महत्या हे मृत्यूचं प्रमुख कारण ठरतं. मात्र देशात आणि जगात अशा अनेक व्यक्ती आत्महत्या करतात ज्यांना नक्की आत्महत्या का करावी वाटते आणि इतकं टोकाचं पाऊल का उचललं जातं हे नेहमीच सर्वांना आश्चर्य वाटतं. आत्महत्येमागे नैराश्य आणि जीवन व्यर्थ असून काहीही न करता येण्याची भावना मनात बळावत जाते असं डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. मात्र या विचारापासून फारकत नक्कीच घेता येते असंही त्यांनी सांगितलं. अनेक घटना ठरतात कारणीभूत आत्महत्या हा त्वरीत घेतलेला…

Read More