अपघातानंतर चालक रक्तबंबाळ असताना लोक कोंबड्या घेऊन पळाले; पाहा मन विषष्ण करणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील आग्रा येथे धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी दुर्घटना घडली आहे. दृश्यमानता कमी असल्याने मंगळवारी रात्री 16 वाहनं एकमेकांवर आदळली. मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात एका ट्रकचालकाचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. दरम्यान अपघातानंतर काही लोक मदत करण्याऐवजी कोंबड्या घेऊन पळून जात असल्याचा धक्कादायक प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.  वाहनांच्या धडकेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तसंच दुर्घटनाग्रस्त वाहनांना बाजूला करण्यात आलं असून, वाहतूक…

Read More

‘अरे हा काय प्रकार आहे’, अपघातानंतर तुटलेला हात उचलून तरुण रुग्णालयात पोहोचला, हसताना पाहून डॉक्टरही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती चक्क आपला तुटलेला हात हातात घेऊन रस्त्यावरुन चालताना दिसत आहे. तरुण रस्त्यावरुन चालत निघालेला असताना, हे चित्र पाहून लोकांना धक्का बसला. यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली असता, ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. तरुण आपलाच तुटलेला दुसरा हात घेऊन पोहोचल्याचं पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला होता.  बिहारच्या भागलपूर येथे ही घटना घडली आहे. सुलतानगंज पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील या घटनेत अपघातानंतर तरुण आपला तुटलेला हात उचलून रस्त्यावर चालत होता. आपला हात…

Read More

अपघातानंतर पोलिसांनी चालकाला त्याच ठिकाणी नेलं आणि धु-धू धुतलं; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका कारचालकाला अपघात करणं चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी अपघात झालेल्या ठिकाणी चालकाला नेलं आणि चांगलीच धुलाई केली. याचं कारण कारचालक मद्यपान करुन कार चाललत होता.   

Read More

घनदाट जंगल, 40 दिवस आणि 4 चिमुकल्यांनी दिला मृत्यूला चकवा; विमान अपघातानंतर बहीणभाऊ जिवंत कशी सापडली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Colombia Forest Rescue : कोलंबियातील अॅमेझॉन जंगलात सुमारे 40 दिवसांपूर्वी विमान कोसळले होते. या दुर्घटनेत सर्व प्रवासी मृत्यूमुखी पडले होते, अशी माहिती देण्यात आली होती. शोधमोहीम सुरु होती अन् त्याचा डोळ्यासमोर जे दिसलं ते पाहून प्रत्येक जण अवाक् झालं. चार मुलं, जी चार भावंडं आहेत. विमान अपघातात त्यांनी आपली आई गमावली. पण या भावंडांनी घनदाट अॅमेझॉन जंगलात यमराजाला चकवा दिला. 40 दिवसांपासून त्यांनी जगण्यासाठी संघर्ष केला. अखेर त्यांचा संघर्षाला यश आलं आणि त्यांची जंगलातून सुटका करण्यात आली.  कोलंबियाच्या कॅक्वेटा आणि ग्वाविअर प्रांतांच्या सीमेजवळ लष्करी बचाव…

Read More

“मानवी चूक असो अथवा तांत्रिक, काही करुन….”, ओडिशा ट्रेन अपघातानंतर आनंद महिंद्रांनी सुनावले खडे बोल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahnidra on Odisha Train Accident: ओडिशाच्या (Odisha) बालासोर जिल्ह्यात भीषण रेल्वे दुर्घटना झाली असून, संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Shalimar Express), बंगळुरु हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (Yesvantpur-Howrah Superfast) आणि मालगाडी यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात 288 प्रवासी ठार झाले आहेत. अपघातात तब्बल 900 जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. या अपघातानंतर रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असून प्रसिद्ध उद्योजक आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे.  आनंद महिंद्रा यांनी ट्वीटमध्ये काय…

Read More