( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Lord Vishnu Niti in Marathi : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की, मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ जीवनात मिळते. म्हणून गरुड पुराण माणसाला चांगले कर्म करण्याची प्रेरणा देते. जेणेकरून माणूस सुखी जीवन जगू शकेल आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करू शकेल. गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे, जे कलिकालमध्येही खूप महत्त्वाचे मानले जाते. जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरची अनेक माहिती गरुड पुराणात आढळते. यामध्ये भगवान विष्णूंनी सांगितले आहे की, व्यक्तीने नेहमी चांगले कर्म करावे, जेणेकरून त्याचे जीवन सुखी…
Read MoreTag: गरड
तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील या 4 सवयी, गरुड पुराणात सांगितलंय कारण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Auspicious Things: हिंदू धर्मात सर्वात पवित्र धर्म पुरणांमध्ये गरुड पुराण याचे नाव आवर्जुन घेतले जाते. भगवान विष्णु यांनी गरुड पुराणात मनुष्याने त्याच्या आचरणात आणाव्यात अशा शिकवणी दिल्या आहेत. असं म्हणतात की गरुड पुराणात नमूद केलेल्या गोष्टी या भगवान विष्णु यांनी स्वतः सांगितल्या आहेत. गरुड पुराण हे भगवान विष्णुंनी त्यांचे वाहन असलेल्या गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या माहितीचे संकलन आहे. विष्णु पुराणाचेच गरुड पुराण हेदेखील एक हिस्सा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 13 दिवसांच्या आत हे गरुड पुराण वाचले जाते. यात सांगितलं गेलं आहे की…
Read MoreGaruda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana : गरुड पुराणामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे प्रिय वाहन गरुड यांच्यात एक चर्चा झाली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळ करावी असे सांगितले आहे. स्नान आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आंघोळ ही आपल्या दिनचर्येतील महत्वाची गोष्ट असते. आरोग्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये देखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Read Moreशहीद अग्निवीरला ‘गार्ड ऑफ ऑनर’ का नाही? वाद वाढल्याने भारतीय लष्कराने दिलं स्पष्टीकरण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Agniveer Amritpal Sing Death : काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये कर्तव्यावर असलेल्या अग्निवीर अमृतपाल सिंग (Agniveer Amritpal Sing) यांचा मृत्यू झाला आहे. अग्निवीर अमृतपाल सिंग यांचा स्वत: च्या बंदुकीतील गोळी लागून मृत्यू झाला आहे. अमृतपालच्या मृत्यूच्या कारणाचा अधिक तपशील शोधण्यासाठी लष्कराचे (Indian Army) अधिकारी न्यायालयीन चौकशी करत आहेत. अमृतपालाल त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. मात्र अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी लष्कराने ‘गार्ड ऑफ ऑनर’ (guard of honour) न दिल्याबद्दल पंजाबमधील (Punjab) विरोधी पक्षांनी शनिवारी शोक व्यक्त केला आहे. याबाबत आता भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिलं…
Read More…अन् तो गरुड कोल्ह्याला घेऊन हवेत झेपावला; Video पाहून अनेकांनी तोंडात घातली बोटं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Eagle Flies Away With Fox Viral Video: हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी हे असं काही पाहायला मिळेल असं आम्हाला अपेक्षित नव्हतं असं म्हटलं आहे. तर काहींनी हे फारच भयानक अन् अंगावर रोमांच उभं करणारं आहे असं म्हटलं आहे.
Read More