‘….इतकं समजत नसेल तर पंतप्रधान कसे होणार?,’ राहुल गांधी भेटीनंतर संतापले होते प्रणव मुखर्जी, ‘यांना साधा AM आणि PM…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तक प्रकाशित झालं असून यामधून त्यांच्या खासगी आणि राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी आपल्यातील वडील आणि मुलीचं नातं कसं होतं याचाही उलगडा केला आहे.  इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपलं  पुस्तक ‘In Pranab, My Father: A Daughter Remembers’ यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी प्रणब मुखर्जी आणि राहुल गांधी यांच्यातील एक भेटीचा…

Read More

‘….इतका फरक कळत नसेल तर राहुल गांधी पंतप्रधान कसे होतील,’ संतापले होते प्रणव मुखर्जी, मुलीने केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 2013 मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांच्यासारख्या दोषी नेत्यांना अपात्र होण्यापासून वाचवण्यासाठी तत्कालीन युपीए सरकारने आणलेला अध्यादेश फाडून टाकला होता. त्यांच्या या कृत्यामुळे दिवंगत माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी नाराज झाले होते. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हा खुलासा केला आहे.  इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत, काँग्रेसच्या प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपलं आगामी पुस्तक ‘In Pranab, My Father: A Daughter Remembers’ यावर चर्चा केली. या पुस्तकात शर्मिष्ठा मुखर्जी यांनी वडिलांबद्दल काही किस्से आणि खासगी…

Read More

‘महात्मा गांधी आज जिवंत असते तर त्यांनी मोदींच्या…’; मोदींची गांधींशी तुलना करत उपराष्ट्रपतींचं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vice President Dhankar Controversy: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना महात्मा गांधींबरोबर केली आहे. धनखड यांनी महात्मा गांधींना मागील शतकातील महापुरुष असल्याचं सांगताना पंतप्रधान मोदी हे सध्याच्या शतकातील युगपुरुष असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षांसहीत अनेक पक्षांनी या तुलनेवरुन उपराष्ट्रपतींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या एका खासदाराने धनखड यांचं हे विधान लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले उपराष्ट्रपती? 27 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आत्मकल्याण दिवसानिमित्त आयोजित कर्यक्रमाला धनखड यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळेस त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये धनखड यांनी, “मी तुम्हाला सांगू…

Read More

‘अमित शाह यांचा मुलगा काय करतो?,’ घराणेशाहीवर प्रश्न विचारताच राहुल गांधी संतापले

( प्रगत भारत । pragatbharat.com) काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी अनेक मुद्द्यांवर आपलं मत मांडलं. यावेळी राजकारणातील घराणेशाहीवरुन त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना लक्ष्य केलं. भाजपा तुमच्यावर घराणेशाहीच्या राजकारणाचा आरोप करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता राहुल गांधी संतापले. अमित शाह यांचा मुलगा काय करतो? राजनाथ सिंग यांचा मुलगा काय करतो? अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.  “मला जिथपर्यंत माहिती आहे, अमित शाह यांचा मुलगा भारतीय क्रिकेट चालवतो. भाजपाने आधी आपली मुलं काय करतात हे पाहिलं पाहिजे. अनुराग ठाकूर यांच्याव्यतिरिक्त अन्यही…

Read More

Gandhi Jayanti Speech 10 Points in Marathi For School; Gandhi Jayanti 2023 : ‘या’ 10 मुद्द्यांच्या मदतीने लिहा गांधी जयंतीवर निंबध, पहिला नंबर आलाच म्हणून समजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी संततीप्राप्तीचं आमिष दाखवून तांत्रिकाचा 25 वर्षीय महिलेवर बलात्कार; 3 दिवस हॉटेलमध्ये…

Read More

Gandhi Jayanti Speech 10 Points in Marathi For School; Gandhi Jayanti 2023 : ‘या’ 10 मुद्द्यांच्या मदतीने लिहा गांधी जयंतीवर निंबध, पहिला नंबर आलाच म्हणून समजा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Gandhi Jayanti 2023 : ‘या’ 10 मुद्द्यांच्या मदतीने लिहा गांधी जयंतीवर निंबध, पहिला नंबर आलाच म्हणून समजा

Read More

भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती OBC? संसदेत राहुल गांधी यांचा प्रश्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी महिला आरक्षण विधेयक तात्काळ लागू व्हावं अशी मागणी केली, तसंच ओबीसी आरक्षणाचीही मागणी केली. भारत सरकारच्या 90 सचिवांपैकी किती ओबीसी आहे याबाबतही राहुल गांधी यांनी संसदेत प्रश्न उपस्तित केला.   

Read More

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होणार; संसदेत सोनिया गांधी असं का म्हणाल्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi On Women Reservation Bill: ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकावर आज संसदेमध्ये चर्चा झाली. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सकाळी 11 च्या सुमारास चर्चेला सुरुवात केली. यानंतर काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपलं म्हणणं मांडलं. या विधेयकला आपला पाठिंबा असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं. या विधेयकाच्या माध्यमातून माझे पती आणि माजी मुख्यमंत्री राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही सोनिया गांधींनी एक जुना संदर्भ देत…

Read More

लडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Ladakh Trip : ‘भारत जोडो यात्रा’ पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरल्याचं पाहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress) यांनी आता याच यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवास करणार असल्याची चिन्हं सुचवली आणि त्या रोखानं प्रवासही सुरु केला. संसदेत त्यांनी लडाखला भेट दिली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आणि पुढच्या काही दिवसांतच राहुल गांधी थेट लडाखला पोहोचल्याचं पाहायला मिळालं.  दुचाकीवरून त्यांनी लडाखमधील गावांना भेट दिली. शाळकरी मुलांपासून लडाखमधील स्थानिक नागरिकांपर्यंत, तरुण वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक नेता म्हणून नव्हे तर, त्यांच्यातलंच…

Read More

Rahul Gandhi Reaction on Mnaipur Vilonce;मणिपूर हिंसेबद्दल बोलताना पंतप्रधान हसत होते- राहुल गांधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Reaction on Mnaipur:  मणिपूर हिंसेबद्दल बोलताना पंतप्रधान हसत होते असा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.  मी मणिपूरमध्ये जे पाहिले ते लोकसभेत मांडले. मणिपूरमध्ये भारताला संपवण्यात आल्याचे मी म्हणालो. पण याचा विपर्यास केला गेल्याचे ते म्हणाले. मी उथळपणे बोललो नाही, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मणिपूरच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. यानंतर राहुल गांधी यांच्यावर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केला होता. मणिपूर महिनोंमहिने जळतोय. मणिपूरचे दोन भाग झाले आहेत हे सत्य आहे.  पंतप्रधान मणिपूरला जात नाहीत, त्यांनी किमान…

Read More