( प्रगत भारत । pragatbharat.com) नव्या संसदेत पहिल्या दिवशी खासदारांना वितरित झालेल्या संविधानाच्या प्रिअँबलमधून समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द नसल्याचं दिसून आलंय. संविधानाशी छेडछाड करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी केलाय.
Read MoreTag: आरप
‘धर्मनिरपेक्षता’, ‘समाजवाद’ शब्द संविधानाच्या प्रस्तावनेतून हटवल्याचा काँग्रेसचा आरोप; सरकार म्हणालं, ‘जेव्हा संविधान…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) Socialist Secular Words In Constitution Preamble: लोकसभेमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेशी सरकारकडून छेडछाड करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. संविधानाच्या प्रस्तावनेमधून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ हे दोन्ही शब्द हटवण्यात आल्याचं अधीर रंजन चौधरी यांनी संसदेमध्ये संविधानाची प्रत दाखवत म्हटलं. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना संसदेबाहेर सोनिया गांधी यांनीही हे 2 शब्द प्रस्तावनेत दिसत नसल्याची प्रतिक्रया नोंदवली. प्रस्तावनेतून ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्षता’ गायब एएनआयशी बोलताना, “संविधानाच्या प्रती (19 सप्टेंबर रोजी) आम्हाला वाटण्यात आल्या. याच प्रती घेऊन आम्ही नवीन संसद भवनामध्ये प्रवेश केला. याच प्रतींमधील…
Read Moreकॅनडाची मस्ती कायम! भारतावर आधी केला हत्येचा आरोप आता म्हणे, ‘जम्मू-काश्मीरमध्ये…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Canada Issue Jammu Kashmir Ladakh: भारत आणि कॅनडादरम्यानचा वाद शिगेला पोहचला आहे. मंगळवारी भारताने 5 दिवसांच्या आज कॅनडाच्या राजदूतांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. असं असतानाच कॅनडानेही आपली हेकेखोरी कायम ठेवत आपल्या नागरिकांसाठी एक पत्रक जारी केलं आहे. कॅनडाने या पत्रकामध्ये आपल्या देशातील नागरिकांना जम्मू-काश्मीरसंदर्भात निर्देश दिले आहेत. कॅनडा भारत वाद कशावरुन? सोमवारी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडीयन संसदेमध्ये भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला. त्यानंतर कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला कॅनडामधून भारतात परत पाठवलं.…
Read Moreलडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi Ladakh Trip : ‘भारत जोडो यात्रा’ पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरल्याचं पाहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress) यांनी आता याच यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवास करणार असल्याची चिन्हं सुचवली आणि त्या रोखानं प्रवासही सुरु केला. संसदेत त्यांनी लडाखला भेट दिली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आणि पुढच्या काही दिवसांतच राहुल गांधी थेट लडाखला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. दुचाकीवरून त्यांनी लडाखमधील गावांना भेट दिली. शाळकरी मुलांपासून लडाखमधील स्थानिक नागरिकांपर्यंत, तरुण वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक नेता म्हणून नव्हे तर, त्यांच्यातलंच…
Read Moreधक्कादायक! सामूहिक बलात्कारानंतर आरोपी कपडेही घेऊन गेले, नग्न अवस्थेत मागत होती मदत, लोकांना वाटली वेडी
( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या भीलवाडा येथे एक संतापजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली असता आरोपींनी तिचं अपहरण केलं आणि नंतर सामूहिक बलात्कार केला. तरुणीच्या शरिराचे लचके तोडल्यानंतर ते एवढ्यावरच थांबले नाहीत. आरोपी जाताना पीडित तरुणीचे कपडेही घेऊन गेले. महिला नग्न अवस्थेत रस्त्यावर लोकांची मदत मागत असताना, तिची अवस्था पाहून लोकांनी तिला वेडी समजून दुर्लक्ष केलं. मिळालेल्या माहितीनुसार, गंगापूर ठाणे क्षेत्रात ही घटना घडली आहे. शनिवारी रात्री तरुणी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडली होती. याचवेळी तीन तरुणांनी तिचं…
Read Moreपोलिसांनी सगळी गुंडगिरी उतरवली, 'खलनायक हूँ मैं' गाणं लावत काढली धिंड; आरोपी पाया पडून पडून दमले
( प्रगत भारत । pragatbharat.com) तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना भोसकणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यानंतर पोलिसांनी त्यांची बॉलिवूड गाण्यावर शहरात धिंड काढली. यादरम्यान, आरोपी सतत आपल्या कृत्यासाठी माफी मागत होते.
Read MoreVideo : पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण; फोन क्रमांक मागितल्याचा केला आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : मध्य प्रदेशातील (MP Crime) उज्जैन (Ujjain National Book Fair) येथील राष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिलांनी पुस्तक विकणाऱ्याला मारहाण करत धक्काबुक्की केली आहे. दुकानदार महिलांचे फोन नंबर घेऊन मुस्लिम धर्माचा प्रचार करत असल्याचा आरोप महिलांनी केला होता. व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी (MP Police) दुकानदाराविरुद्ध विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये 1 सप्टेंबरपासून हा ग्रंथ मेळा सुरू आहे. पंजाबचा रहिवासी राजा वकार सलीम याने जत्रेत पुस्तकांचा स्टॉल…
Read Moreपत्नीवर ‘बेवफाई’चे आरोप करणाऱ्या आलोक मौर्याचा यूटर्न; ज्योतीवरील सर्व आरोप मागे घेतले, कारण काय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jyoti Maurya Case: उत्तर प्रदेशची पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य आणि तिचे पती अलोक मोर्य यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. मीडियासमोर आपलं रडगाणं ऐकून दाखवणारे अलोक मौर्य यांनी अचानक युटर्न घेतला आहे. तसंच, ज्योतीवर लावण्यात आलेले सर्व आरोपही मागे घेतले आहे. अलोक मौर्यच्या निर्णयामुळं एकच चर्चा रंगली आहे. अलोक मौर्य यांनी अचानक युटर्न का घेतला याबाबत त्यांना विचारणा होत असून त्यांनी मात्र यावर बोलणं टाळलं आहे. अलोक मौर्य यांना सोमवारी प्रयागराज येथील अपर आयुक्त अमृत लाल बिंद यांच्यासमोर हजर होऊन पत्नी ज्योती मौर्यविरोधात साक्ष द्यायची होती.…
Read Moreचांद्रयान-3 च्या यशाने चीनचा जळफळाट! भारतावर बिनबुडाचा आरोप करत म्हणाले, 'आमचं तंत्रज्ञान…'
( प्रगत भारत । pragatbharat.com) China On Chandrayaan-3 Successful Landing: 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर जगभरातून भारतावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असताना चीनने विचित्र भूमिका घेतली आहे.
Read More‘मोदी खोटं बोलत आहेत! स्थानिक सांगतात की, चीनने…’; भारत-चीन सीमेवरुन राहुल गांधींचा गंभीर आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Is Lying Rahul Gandhi Over China Issue: काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी पँगाँग येथील तलाव परिसराला भेट दिली. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर राहुल गांधींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर थेट भारत-चीन सीमेवरुन निशाणा साधला आहे. “लडाखमधील लोकांनी मला सांगितलं की येथे चिनी लष्कराने घुसखोरी केली आहे. गुरं चारण्यासाठी हे लोक जिथे जायचे तिथं आता त्यांना राजा येत नाही. लडाखमध्ये सगळेजण हेच सांगत आहे. पंतप्रधानांनी सांगितलं आहे की एक इंच जमीनही…
Read More