भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्यानंतर मोठा खुलासा; पती आनंदच्या मृतदेहावरील ‘ती’ एक गोष्ट अन् लागला छडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं असून घरात पती-पत्नीसह दोन्ही जुळ्या मुलांचे मृतदेह आढळले होते. हे कुटुंब सॅन मॅटेओ शहरात वास्तव्यास होतं. पोलिसांना सुरुवातीपासूनच हे हत्या-आत्महत्या प्रकरण असल्याचं वाटत होतं. दरम्यान, तपासादरम्यान पोलिसांनी पती आनंद सुजीत हेन्री हाच मुख्य संशयित असल्याचं सांगितलं आहे.  पोलिसांना आनंद सुजीत हेन्री (42), त्यांची पत्नी अॅलिस प्रियांका बेंजिगर (40) आणि त्यांच्या 4 वर्षाच्या जुळ्या मुलांचे मृतदेह सापडले होते. पोलीस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा पती आणि पत्नीचा मृतदेह बाथरुममध्ये होता. त्यांच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा…

Read More

कॅलिफोर्नियात अख्खं भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅलिफोर्नियात भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं आहे. पोलिसांना पती-पत्नीच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत.   

Read More

पत्नी देवदर्शनाला जाताच पतीने विष पाजून अख्खं कुटुंब संपवलं, मोलकरणीने खिडकीतून दृश्य पाहून हादरली

( प्रगत भारत । pragatbharat.com) तरुण चौहान यांची पत्नी राजस्थानच्या खातू श्यामजी मंदिरात गेली होती. त्या परतीवर असून घरी नेमकं काय घडलं आहे याची तिला कल्पनाच नव्हती.   

Read More

लग्नानंतर 20 तासात सासर सोडून गेली नववधू, सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवविवाहित वधू लग्नानंतर 20 तासातच सोनं आणि चांदीचे दागिने घेऊन फरार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानच्या अलवर येथे ही घटना घडली आहे. सासरच्यांनी पोलीस स्टेशन गाठत याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर घटना उघडकीस आली. सासरचे लोक आणि पोलीस सध्या तिचा शोध घेत आहेत. तरुणाने विवाहसंस्थेच्या माध्यमातून बिहारमध्ये राहणाऱ्या या मुलीशी लग्न केलं होतं.  मिळालेल्या माहितीनुसार, एनईबी ठाणे क्षेत्रातील रणजीत नगर येथे राहणाऱ्या राजकुमार शर्मा यांनी आपला मुलगा हेमंतच्या लग्नासाठी जयपूरमधील एका विवाहमंडळाशी संपर्क साधला होता. त्यांच्या सांगण्यानुसार जयपूरच्या जैन मंदिर गलता गेटसमोर सुरक्षारक्षकाची नोकरी कऱणाऱ्या…

Read More

'आज सर्वात पवित्र दिवस, इतिहास घडतोय', अयोध्येत पोहोचलेलं अंबानी कुटुंब भावूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी यांच्यासह कुटुंबाने हजेरी लावली. यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.   

Read More

Russian family died after the poison spread from the stored potatoes;बटाट्याने संपवलं अख्खं कुटुंब, ‘ही’ चूक तुम्ही तर करत नाहीत ना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russian Family Died: जगात कोणी कितीही श्रीमंत, नशिबान असूदे पण कोणालाच स्वत:च्या मृत्यूविषयी सांगता येत नाही. असे म्हणतात मृत्यू येणारच असेल तर तो कोणत्याही कारणाने येतो. एक कुटुंब संपण्यास बटाटा निमित्त ठरला. हो ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपण भारतीय भाजी, चिप्सच्या स्वरुपात रोज बटाटे खात असतो. भारतीय खाद्यपदार्थात, प्रत्येक भाज्यांमध्ये बटाटे असतात. पण हाच बटाटा रशियन कुटुंबासाठी मारक ठरला होता. या घातकी बटाट्यामुळे कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. काय आहे हे प्रकरण? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  ही दुर्देवी घटना 2014 साली घडली. ज्यात बटाट्यामुळे संपूर्ण…

Read More

भारतातील शेवटच्या मुघल बादशाहचं कुटुंब आज कुठंय? वास्तव तुम्हाला हादरवून सोडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bahadur Shah Zafar: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात इतिहासाच्या पानांमध्ये हरवलेलं एक नाव म्हणजे बहादुर शाह जफर. हिंदू आणि मुस्लिमांना संघटित करत इंग्रजांविरोधात लढा देण्यासाठी भारतातील या अखेरच्या बादशहाच्या नावामुळं अनेकांच्याच मनात प्रचंड भीती पाहायला मिळत होती. एक शासक असण्यासोबतच हे बादशाह त्यांच्या उर्दू शायरी आणि हिंदुस्तानावर असणाऱ्या प्रेमासाठी ओळखले जात होते.  1857 च्या क्रांतीमध्ये याच बादशाहांनी देशातील सर्व राजांना संघटित करत त्यांचं नेतृत्त्वं केलं. पण, यासाठी त्यांना फार मोठी किंमत फेडावी लागली. कारण, जीवनाच्या अखेरच्या काळात बादशाह जफर यांना इंग्रजांनी ताब्यात घेत त्यांना इतका दुर्दैवी मृत्यू…

Read More

अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळलं; पती-पत्नीसह दोन्ही मुलांचाही मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील न्यू जर्सी येथे भारतीय वंशाचं कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पती-पत्नीसह दोन मुलं राहत्या घऱात मृतावस्थेत आढळली. तेज प्रताप सिंग (43), सोनल परिहार (42) यांच्यासह त्यांचा 10 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी यांचे मृतदेह पोलिसांना बुधवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास आढळले. प्राथमिक अंदाजानुसार कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचं दिसत आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 ऑक्टोबरला 911 क्रमाकांवर फोन करत प्लेन्सबोरो येथील घऱात जाऊन तपासणी करण्याची विनंती करण्यात आली होती. पोलीस तिथे पोहोचले असता घऱात चार मृतदेह पडले…

Read More

एक गाव, दोन घरं आणि 6 हत्या; एका हत्येचा बदला घेण्यासाठी अख्खं कुटुंब संपवलं; 20 मिनिटं सुरु होता नरसंहार

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या देवरिया येथील एका घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी पाच लोकांना अत्यंत निर्दयीपणे ठार करण्यात आलं. 5 एकर जमिनीवरुन हा नरसंहार झाल्याची माहिती मिळत आहे. हत्याकांड सुरु असताना गावकरी 100 मीटर अंतरावरुन पाहत उभे होते. या हत्याकांडामुळे दोन कुटुंबं उद्ध्वस्त असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे. हत्याकांड पाहिल्यानंतर गावकरी इतके घाबरले होते की, अर्धा तास कोणाचीही घटनास्थळी जाण्याची हिंमत होत नव्हती.  सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी रुद्रपूर पोलीस ठाणे क्षेत्रातील फतेहपूर गावात माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांची हत्या करण्यात…

Read More

जनावरांप्रमाणे 4 पायांवर चालणारं कुटुंब; वैज्ञानिकांनाही न उलगडलेलं कोडं, काय आहे रहस्य?

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरात अने अशी कुटुंबं आहेत ज्याच्या सवयी फार अजब आणि इतरांपेक्षा वेगळ्या असतात. आपल्या या अजब सवयींमुळे ही कुटुंब चर्चेचा विषय ठरत असतात. यादरम्यान, एक असं कुटुंब सध्या चर्चेत आलं आहे जे माणसांप्रमाणे नव्हे तर जनावरांप्रमाणे चार पायांवर चालतात. हे सर्वजण आपल्या दोन्ही हातांना पायांप्रमाणे वापरतात. हे  कुटुंब टर्कीमधील गावात राहतं. या कुटुंबात राहणाऱ्या पाच बहिणी भावांसंबंधी 2000 मध्ये अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला होता. यामध्ये त्यांच्या या चालण्याच्या पद्धतीवर विस्तृतपणे भाष्य करण्यात आलं होतं.  हा अभ्यास प्रसिद्ध झाल्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) मानसशास्त्र प्राध्यापक…

Read More