आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना होणार जेल? या राज्यात समान नागरी कायदा लागू

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अपघात की घातपात? मध्यप्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार; 50 जण जखमी

Read More

Railway Rules: रेल्वे प्रवासादरम्यान सामान हरवल्यास पुढं काय? पाहा नियम काय सांगतो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Rules: रेल्वेनं प्रवास करत असताना प्रवाशांसोबत असणारं सामानाचं ओझंही काही कमी नसतं. अनेकदा तर, हे सामानच इतकं होतं की आपण रेल्वेतून स्थानकावर उतरतेवेळी एखादी गोष्ट मागे राहून जाते. थोडक्यात आपण सामान विसरतो. रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर किंवा मग रेल्वेनं फलाट ओलांडल्यानंतर आपल्या ही बाब निदर्शनास येते आणि मग एकच गोंधळ उडतो. अशा वेळी नेमकं काय करावं?  भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक गोष्टींची आखणी केली. दर दिवशी कोट्यवधी प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी पोहोचवणारी ही रेल्वे तुमच्या हरवलेल्या सामानाचं नेमकं काय करते ठाऊक आहे?…

Read More

No Interim Maintenance To Wife Hindu Marriage Act Where Both Spouses Qualified And Earning Equally Said Delhi High Court; पत्नीची समान कमाई असेल तर पती भरणपोषण देऊ शकत नाही दिल्ली उच्च न्यायालय महत्त्वाचा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की जर पती-पत्नीची समान पात्रता असेल आणि समान कमाई करत असेल, तर हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि नीना कृष्णा बन्सल यांच्या खंडपीठाने कलम 24 चा उद्देश याची खात्री करणे आहे यावर भर दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने यामध्ये सांगितले की, जर पती-पत्नीची समान पात्रता आणि समान कमाई असल्याचं अनेक उदाहरणात पाहता येते. हिंदू विवाह कायदा-1955 च्या कलम 24 अंतर्गत पत्नीला अंतरिम भरणपोषण देता येणार नाही. न्यायमूर्ती…

Read More

Astrology 2023 : 30 वर्षांनंतर शुक्र आणि शनीचा सामना, समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशींचा भाग्योदय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Shukra : घनिष्ठ मित्र शुक्र आणि शनी एकमेकांच्या समोरा समोर आले आहेत. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनंतर समसप्तक आणि केंद्र त्रिकोण राजयोगाची निर्मिती झाली आहे. हे दोन राजयोग तीन राशींसाठी छप्पड फाड पैसा देणार आहे. 

Read More

…जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना, स्वत:चा सांगितला होता किस्सा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratan Tata vs Gangster: रतन टाटा (Ratan Tata) हे नाव माहिती नाही असा भारतीय व्यक्ती सापडणं अशक्य आहे. रतन टाटा हे फक्त उद्योग नाही तर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीसाठी आदर्श आहेत. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे चाहते आहेत. इतक्या मोठ्या पदावर असतानाही त्यांचा साधेपणा सर्वांचं लक्ष वेधून घेतो. पण तुम्हाला माहिती आहे का, रतन टाटा यांचा सामना एकदा गँगस्टरशी झाला होता. या गँगस्टरला कंपनीतील कर्मचारीही घाबरले होते. पण रतन टाटा यांनी धैर्याने त्याचा सामना केला आणि विजय मिळवला. रतन टाटा यांनीच एकदा हा किस्सा सांगितला…

Read More

चाळीशीनंतर महिलांना हाडेदुखी आणि हार्मोनल बदलांचा सामना करावा लागतो, बाबा रामदेव यांच्या टिप्स

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​चाळीशीनंतर जाणवतो मोठा त्रास या वयात सर्वात मोठा बदल हा हाडांच्या आरोग्यावर होतो. महिलांच्या शरीरात या वयात कॅल्शियम आणि विटामिन डीची कमतरता खूप जाणवते. ज्याचा थेट परिणाम हाडांवर होत असतो. तसेच महिलांना या वयात हाडांना सूज येणे, आणि अंगदुखीचा त्रास सर्वाधिक प्रमाणात जाणवतो. तसेच हार्मोनल बदल होत असल्याचा परिणाम शरीरावर तसेच मनावरही होतो. अशावेळी योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितलेले खास टिप्स नक्कीच मदत करतील. ​(वाचा – १६ वर्षांच्या मुलाला प्रोटीन शेक पिणं पडलं भारी, ३ दिवसांतच झाला मृत्यू)​ ​शतावर चूर्णाचे करावे सेवन जर वाढत्या…

Read More

पहिल्यांदाच समोर आला समान नागरी कायद्याचा मसुदा; 15 ठळक मुद्द्यांमध्ये जाणून घ्या सर्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Govt UCC Draft: देशातील बहुतांश राज्यांमध्ये आगामी निवडणुका आणि येत्या काळात 2024 मध्ये येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधनसभा निवडणुकांच्या धर्तीवर एकच राजकीय धुमश्चक्री उठलेली असताना नव्या मुद्द्यानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुळात हा मुद्दा नवा म्हणण्यापेक्षा त्याबाबत होणाऱ्या चर्चा नव्या आहेत, कारण देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या वृत्तांनी पुन्हा एकदा जोर धरला आहे.  इतकंच नव्हे तर, निवडणुकांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही UCC अर्थात समान नागरी कायद्याबाबत केलल्या वक्तव्यानं अनेकांच्याच नजरा वळल्या आहेत. तिथं उत्तराखंडमध्ये तर, राज्य शासनानं (Uttarakhand Govt) समान नागरी…

Read More

प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Supreme Court : रेल्वेमधील मधील चोरीबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. या निकालामुळे प्रवाशांना आता त्यांच्या सामानाची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. प्रवासात सामान चोरीला गेल्यास रेल्वे जबाबदार नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

Read More

पत्नीमुळे त्याने स्वत:चेच घर जाळले! सर्व सामान जळून खाक; गावकरीही गोंधळले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Sets His Own House On Fire: गावकरी या व्यक्तीच्या घराजवळ आले तेव्हा त्याचं संपूर्ण घर आगेच्या ज्वालांमध्ये असल्याचं त्यांना पहाला मिळालं. अनेक प्रयत्न केल्यानंतर ही आग विझवण्यात गावकऱ्यांना यश आलं मात्र तोपर्यंत घरातील सर्व सामान जळून खाक झालं होतं.

Read More