New Birth Registration Rule Union Ministry of Home Affairs Updates;जन्म नोंदणी प्रक्रियेत झालाय मोठा बदल! केंद्राकडून आली मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Birth Registration: जन्म दाखला हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. अगदी शाळेत प्रवेशापासून पुढे अनेक गोष्टींसाठी जन्म दाखला विचारला जातो. त्यामुळे बाळ जन्माला आल्यावर लगेच जन्मदाखला काढण्याकडे पालकांचा भर असतो दरम्यान जन्म नोंदणी संदर्भात गृह मंत्रालयाकडून मोठे बदल करण्यात येत आहेत. याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.  आता कुटुंबात नवजात बालक जन्माला आले तर मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये पालकांच्या धर्माशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. पालकांना ही माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. आतापर्यंतदेखील बालकाच्या जन्म नोंदणीवेळी कुटुंबाच्या धर्माची नोंद केली जात होती. पण केंद्र सरकारच्या यासंदर्भात प्रारुप…

Read More

South Korea Artificial sun temperature world record World Marathi News;दक्षिण कोरियाने बनवला कृत्रिम सुर्य, पृथ्वीवर 10 कोटी डिग्री तापमान; दुनिया झालीय हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) South Korea Artificial sun: जगात देश-प्रदेश जरी कित्येक असले तरी पृथ्वी, सुर्य आणि चंद्र एकच असल्याचे आपण शिकलो असू. पण विज्ञान इतक्या पुढे गेल्यानंतर जगात काय ऐकायला मिळेल सांगता येत नाही.दक्षिण कोरियाच्या परमाणू वैज्ञानिकांनी पृथ्वीवर 10 कोटी डिग्री सेल्लियस तापमान निर्माण करुन वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहे. इतके तापमान आतापर्यंत कोणत्याच देशाने निर्माण केले नाही. कृत्रिम सुर्याच्या परमाणू संलयन प्रयोगातून हे तापमान निर्माण केलेले हे तापमान सुर्याच्या कोरपेक्षा सातपट असल्याचे सांगण्यात येतंय. भविष्यातील औद्योगिक उर्जेच्या दिशेने हा एक मैलाचा दगड सिद्ध होईल, असे दक्षिण कोरियाने म्हटले…

Read More

‘बाई तुला कसला आनंद झालाय?,’ CAA वर सीमा हैदरचं सेलिब्रेशन पाहून प्रियांका चतुर्वैदींची विचारणा, सांगितली सत्यस्थिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने सोमवारी देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू केला आहे. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी हा वादग्रस्त कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी फार कमी कालावधी उरलेला असताना केंद्राने हा संवेदनशील कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाचं पाकिस्तानहून भारतात आलेल्या सीमा हैदरने स्वागत केलं असून, आनंद साजरा केला आहे.  सीएए लागू झाल्याने सीमा हैदरचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सीमा हैदरला आपण लवकरच भारताचे नागरिक होऊ…

Read More

तुम्हाला कॅन्सर झालाय! Aditya-L1 च्या लॉन्चिंगच्या काही तास आधी ISRO प्रमुखांना कळलं, तरीही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Chief S Somanath Cancer: इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनीच ही माहिती दिली. त्यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती दिली. तसेच सध्या प्रकृती कशी आहे याबद्दलही त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे.

Read More

‘काँग्रेस आता आऊटडेटेड झालंय’, पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात; म्हणाले ‘मी पूर्ण तयारीने…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Speech in Rajya Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी दुपारी 2 च्या सुमारास राज्यसभेतील भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर भाष्य केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंवर जोरदार निशाणा साधला. “या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला प्रचंड त्रास देण्यात आला. आताही तुम्ही काहीही न ऐकण्याच्या उद्देशानेच आला आहात. पण मी देखील यावेळी पूर्ण तयारीने आलो आहे. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही”,…

Read More

Anand Mahindra On Most Difficult Exam UPSC IIT JEE;यूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra On Most Difficult Exam: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशलल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ते सतत काहीनाकाही पोस्ट करत असता. मग त्यावर चर्चा रंगते. अनेक गोष्टींकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी भारतात सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे. यामुळे नेटीझन्समध्ये नवी चर्चा रंगताना दिसत आहे. काय म्हणले आनंद महिंद्रा? याबद्दल जाणून घेऊया.  बारावी फेल सिनेमा पाहिल्यानंतर मी चहुकडे पाहिले आणि आपल्या इथल्या कठीण परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांशी बोललो. यामध्ये एक आयआयटी पदवीधर होता. ज्याचा एक बिझनेस स्टार्टअपदेखील होता. तरीही…

Read More

डोक्यात लोचा झालाय का? प्रकाश आंबडेकर यांचा नाना पटोले यांना संतप्त सवाल; आघाडीआधीच बिघाडी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Prakash Ambedkar : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीकडून चर्चेसाठी निमंत्रित करण्यात आलंय. त्यामुळे अधिकृत चर्चेचं निमंत्रण आल्याने चर्चेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.मात्र, या निमंत्रणानंतर  प्रकाश आंबडेकर भयंकर चिडले आहेत. प्रकाश आंबडेकर यांनी थेट नाना पटोले यांना पत्र लिहून आपला संताप व्यक्त केला आहे.   प्रकाश आंबडेकर यांनी नाना पटोलो यांना लिहीलेले पत्र जसेच्या तसे… श्री. नाना पटोले, असं वाटतंय की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसोबत मनाचे खेळ खेळत आहात किंवा तुमच्या डोक्यात लोचा झाला आहे. एकीकडे…

Read More

जमीन नापीक झालीय? शेतकऱ्यांनो 'हे' पीक घ्या, कमाई होईल बंपर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tips For Farmers In Marathi: शेतकरी आता पारंपारिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीचाही वापर करु लागले आहेत. यामुळं शेतकऱ्यांना अधिक नफा होऊ शकतो. 

Read More

'या' देशात सुरु झालाय जगातील सर्वात मोठा न्यूक्लिअर प्लांट; सूर्यासारखी उर्जा निर्मिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) ऊर्जेची गरज कशी भागवावी या चिंतेंनं सा-या जगाला ग्रासलंय. घरापासून ते कार्यालयापर्यंत सर्व उपकरणं ही वीजेवरच चालत असतात त्यामुळे वीज ही सा-या जगाची मोठी गरज आहे. या वीज निर्मितीत आता जपाननं एक पाऊल पुढे टाकलंय. जपाननं सूर्यासारखी उर्जा निर्माण करणारा प्लांट तयार केलाय. 

Read More

VIDEO : जत्रेतला पाळणा अचानक थांबल्याने सुरु झाल्या किंकाळ्या… 50 लोकांचा जीव टांगणीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Viral Video : दिल्लीच्या नरेला येथे नवरात्रोत्सवादरम्यान मोठा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्धातास बंद पडलेल्या आकाशपाळण्यातून तब्बल 50 जणांची सुटका करण्यात आली आहे.

Read More