Sugar Price Hike before the festive season check the latest rate here;ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्यांचा चहा होणार ‘कडू’!, साखर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sugar Price: आता नागरिकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. पण ऐन गणेशोत्सवात सर्वसामान्य नागरिकांचा चहा ‘कडू’ होण्याची शक्यता आहे. टॉमेटोचे दर महागल्यानंतर आता साखर आपला रंग दाखवणार आहे. लवकरच साखर देखील महागणार असून सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. सणासुदीच्या काळात साखर महागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्पादनात घट झाल्यानं साखरेचे दर वाढल्याचे सांगण्यात येत आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कमी उत्पादन झाल्यामुळे गेल्या महिनाभरात साखरेच्या एक्स-मिल भावात प्रति क्विंटल सुमारे 150 ते 200 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान साखरेची किरकोळ किंमत काही काळासाठी 42 रुपये…

Read More

Rujuta Diwekar 5 Monsoon Food Guide Follow this Tips for Good Health in Rainy Season; चतुर्मासात ऋजुता दिवेकरच्या या मान्सून फूड गाइडला करा फॉलो, सुदृढ आणि निरोगी राहाल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​मान्सून फूड गाइड – भाग १ या भागात, ऋजुता आठवड्यातून तीन वेळा 2-3 वेळा काय खावे असे पदार्थ कव्हर करते. उकडलेले शेंगदाणे या प्रकारात मोडतात. भिजवलेल्या आणि अंकुरलेल्या कडधान्यांपासून भाज्या आणि कडधान्ये बनवता येतात. मका, दूध, भोपळा, काकडी या भाज्यांचा आहारात समावेश करावा. त्याचवेळी ऋजुताने सुरण आणि अरबी (अळकुडी)सारख्या मुळांच्या भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. मान्सून फूड गाइड – भाग २ ऋजुताने सांगितले की, राजगिरा आणि कुट्टू सारखे पदार्थ आठवड्यातून एकदा खाणे आवश्यक आहे. याशिवाय अळू आणि अंबाडीच्या भाज्यांचे सेवन करणे देखील तितकेच…

Read More

Water Health Benefits in Monsoon How Much water You should drink in rainy season; पावसाळ्यात किती ग्लास पाणी प्यावे? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं खरं कारण

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​प्रत्येक हंगामात स्वतःला हायड्रेटेड ठेवा​ आपले शरीर 70 टक्के पाण्याने बनलेले आहे. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा डिहायड्रेशनमुळे पेशी संकुचित होतात आणि योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत. पेशींना त्यांचे कार्य व्यवस्थित करण्यासाठी भरपूर पाणी लागते. प्रत्येक ऋतूमध्ये व्यक्तीने स्वतःला हायड्रेट ठेवले पाहिजे. ​पावसाळ्यात किती पाणी प्यावे?​ जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही शरीर थंड ठेवण्यासाठी दररोज आठ ग्लास पाणी प्यावे आवश्यक आहे. शिवाय, जर तुम्हाला कफ असेल तर तुम्ही नैसर्गिकरित्या पाणी शोषून घेता. जर तुम्ही वात प्रकृतीचे असाल तर तुम्हाला दिवसभर तहान…

Read More

Monsoon Diet 8 Colorful Superfoods Help to Increase Immunity and Help Prevent Cold Fever Rainy Season Disease; पावसाळ्यात या ८ सुपरफूड पदार्थांनी वाढवा इम्युनिटी, ताप-सर्दी-खोकल्यासारखे आजार राहतील दूर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​हळद हळदीमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक असते. हळदीमध्ये कर्क्युमिन असते. हे एक संयुग असून दाहक विरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांसाठी ओळखले जाते. हळद अँटी-व्हायरल आणि अँटी बॅक्टेरियल आहे. जे विविध रोगांपासून बचाव करण्यासाठी मदत करतात. ​(वाचा – श्रीश्री रवीशंकर यांनी सांगितलेले अल्कलाइन पाणी म्हणजे काय? लठ्ठपणा ते कोलेस्ट्रॉल, सगळेच आजार राहतील आटोक्यात)​ ​डाळिंब डाळिंबाचे दाण्यांमध्ये अतिशय महत्वाचे गुणधर्म आहेत. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटामिन सी-ए यासारखे पोषकतत्व भरपूर प्रमाणात आहेत. ज्याचा फायदा अधिक होतो. ​(वाचा – मधुमेह-बीपीच्या रूग्णांनी सकाळी खावेत ६ पदार्थ, Diabetes-Blood Pressure एकदम राहील कंट्रोलमध्ये)…

Read More

Ear Infection During Rainy Season Know The Prevention Remedies; पावसाळ्यात उद्भवतो कानाचा संसर्ग; जाणून घ्या प्रतिबंधात्मक उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसात का होतो कानाचा संसर्ग? पावसाचे दूषित पाणी कानात शिरून बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. या दिवसांत आर्द्रतेची पातळी वाढल्याने सहाजिकच बुरशीजन्य संसर्गास आमंत्रण मिळतें जीवाणूंच्या वाढीसाठी हा पोषक काळ असून या दिवसात पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कानात वेदना का होतात? सामान्यतः ओटोमायकोसिस म्हणून ओळखल्या जाणार्‍या कानाच्या बुरशीजन्य संसर्गामुळे कानात वेदना जाणवू लागतात. संक्रमणाची इतर कारणे म्हणजे सर्दी किंवा फ्लू आणि अलर्जी. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि हेमोफिलिक इन्फ्लूएन्झा सारखे जीवाणुंमुळे एखाद्या व्यक्तीला कानाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. (वाचा – रक्तासारखी लालभडक असणारी ५ फळं करतात…

Read More

7 Reason for Frequent Urination in Rainy Season; कमी पाणी पिऊनही सतत लघवीला का होते? यामागची ७ कारणे अतिशय धक्कादायक

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​यूरिनरी ट्रेक्ट इन्फेक्शन मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या समस्येमध्ये वारंवार लघवीला जावे लागू शकते. यामुळे शरीरात संवेदना होतात, त्यामुळे वारंवार लघवी करावी लागते. त्याचबरोबर योनीमार्गाशी संबंधित इतर समस्या आणि संसर्गामुळे लघवी करावी लागू शकते. ​जीवनशैली आणि आहार आहार किंवा जीवनशैलीतील कोणताही बदल संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. त्यामुळे जास्त थकवा, भूक कमी किंवा जास्त लागणे किंवा वारंवार लघवीची इच्छा होणे यासारख्या समस्या उद्भवतात. या गोष्टी वेळेनुसार स्वतःच बरे होऊ शकतात. त्याच वेळी, जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन आणि इतर द्रवपदार्थांचे सेवन देखील लघवीला कारणीभूत ठरू शकते. ​(वाचा – शरीरासाठी…

Read More

7 Foods to avoid and 2 to eat during monsoon know rainy season diet; पावसाळ्यात काय खावे आणि काय टाळावे हे जाणून घ्या ज्यामुळे आरोग्य राहिल निरोगी

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​पालेभाज्या पावसाळ्यातील तापमान आणि आर्द्रता जिवाणू आणि बुरशीच्या वाढीस पोषक असते. विशेषतः हिरव्या पालेभाज्यांवर. त्यामुळे पोटात संसर्ग होऊ शकतो. पालक, मेथीची पाने, कोबी, फ्लॉवर इत्यादी भाज्या पावसाळ्यात खाऊ नये. त्याऐवजी कारले, दोडके, तोंडली यासारख्या भाज्या खाव्यात. कच्च्या भाज्या तुम्हाला कच्च्या भाज्यांऐवजी वाफवलेल्या किंवा उकडलेल्या भाज्या खाव्या लागतील कारण त्यामध्ये बॅक्टेरिया आणि विषाणू असतात ज्यामुळे तुम्हाला पोटाच्या समस्या होण्याची शक्यता असते. स्प्राउट्स, विशेषतः मूग आणि बीन्स खाताना जिवाणू दूषित होण्याचा धोका असतो. यावेळी कच्च्या स्प्राउट्स खाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही धोका कमी…

Read More

Arthritis Can Increases In Rainy Season How To Take Care; पावसाळ्यात वाढू शकतो संधिवाताचा त्रास, काय काळजी घ्याल

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पावसाळ्यात होणाऱ्या सांधेदुखीची कारणे कोणती? प्रत्येक ऋतूचा पर्यावरणावर वेगळा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ जेव्हा पावसाळा येतो तेव्हा वातावरणातील बदल, आर्द्रतेच्या पातळीत वाढ आणि हवेच्या दाबात चढ-उतार होऊ शकतात. या कालावधीत तापमानात चढ-उतार होत असतात. परिणामी हे सर्वच पावसाळ्यात सांधेदुखीस कारणीभूत ठरतात. काही लोकांना पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जितका त्रास होतो तितका उन्हाळ्यात वाटत नाही. पावसाळ्यात सांध्यातील अस्वस्थतेस कारणीभूत असलेल्या इतर घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. यावरील उपाय घ्या जाणून. शरीर उबदार ठेवा मान्सूनमध्ये मुसळधार पावसाने तापमानात घट दिसून येते. यामुळे एकूण हवेच्या तापमानात घट होते,…

Read More