Indian Railway Job RPF Constable and Sub Inspector Recruitment 2024 Marathi News; आरपीएफमध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची भरती, ‘असा’ करा अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरले आहे. दररोज लाखो प्रवासी या सुविधेचा लाभ घेतात. या प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीदेखील तितकीच महत्वाची असते. याच पार्श्वभूमीवर रेल्वेमध्ये शेकडो पदांची भरती केली जाणार आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत नोकरी मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पदाचा तपशील, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डने रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच आरपीएफ आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशन फोर्स म्हणजे आरपीएसएफअंतर्गत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांची…

Read More

Varanasi Crime cyber Fraud with Retired Teacher Marathi News;’हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका’ असे म्हणत महिलेला 3.55 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात…

Read More

सीबीआयने तिहार जेलच्या आतमधून बीआरएसच्या के कविता यांना केली अटक; नेमकं असं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे.   

Read More

कुठल्या तोंडाने मणिपूरमधील परिस्थिती तुमच्यामुळे सुधारली, असं म्हणता? ठाकरे गटाचा मोदींना सवाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uddhav Thackeray Group On Manipur Unrest: “देशात जे काही चांगले घडते ते फक्त मोदी यांच्यामुळेच, असे त्यांचे भक्त नेहमीच सांगत असतात. मोदी स्वतःही तशीच प्रौढी मिरवत फिरत असतात. आताही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमधून ते हेच करीत आहेत,” अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गटाने टीका केली आहे. भाजप सरकार काय करीत होते? “काय तर म्हणे, मोदींच्या सरकारमुळेच मणिपूर शांत झाले! आसाममधील एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मोदी असे म्हणाले की, ‘‘केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून मणिपूरमधील परिस्थितीत बरीच सुधारणा…

Read More

लग्नानंतर घरात नॉनव्हेज शिजवले, पतीने केलं असं काही की पत्नी माहेरीच गेली

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी 1.5 कोटींचं घर, जमीन, स्कूटर अन्…; निवडणुकीसाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांची सपंत्ती किती?

Read More

वडिलांच्या निधनानंतर मुलीला त्यांच्या बॅगेत सापडलं असं काही, थेट लष्कराला बोलवावं लागलं अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) आई-वडील किंवा घऱातील ज्येष्ठ व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या सामानात अनेकदा आठवणींचा साठा सापडतो. जुने फोटो, वस्तू, डायरी त्यांनी आयुष्यभर जपून ठेवलेल्या असतात. त्यांच्या मृत्यूनंतर मुलं, नातू यांना ती मिळतात. पण अनेकदा यातील एखादी वस्तू किंवा गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकितही करु शकते. कॅनडात असाच एक प्रकार घडला आहे, ज्यामध्ये मुलीला अशी वस्तू सापडली की थेट लष्कराला बोलवावं लागलं.  कॅनडाच्या क्युबेकमधील घरात हा प्रकार घडला आहे. केड्रिन सिम्स ब्राचमन वडिलांच्या निधनानंतर घराची साफसफाई करण्यासाठी पोहोचली होती. तिच्यासह कुटुंबातील काही अन्य सदस्यही होते. ऑक्टोबर महिन्यात त्यांचं निधन झालं होतं.  स्वच्छता…

Read More

अचानक गायब होत होती महिलांची अंतर्वस्त्रं, सत्य समोर आल्यानंतर सगळेच हादरले, CCTV त दिसलं असं काही

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगभरात रोज चोरीच्या अनेक घटना घडत असतात. यातील काही चोरी या छोट्य तर काही संपूर्ण जगाला हादरवणाऱ्या असतात. देवळापासून ते बँकेपर्यंत चोर एकही जागा सोडत नाहीत. यातील काही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने जगासमोर येतात. पण एखाद्या चोराने अंतर्वस्त्र चोरल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? आता अंतर्वस्त्र कशाला कोण चोरेल असा विचार तुमच्याही मनात आला असेलच. पण खरंच असं घडलं असून सीसीटीव्हीत ही चोरी कैद झाली आहे. यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  थायलंडच्या फुकेतमध्ये महिलांच्या घरासमोरुन सुकत टाकलेली अंतर्वस्त्रं गायब होत होती. यामुळे महिला त्रासल्या…

Read More

मृत्यूपूर्वी ‘असा’ आवाज काढतात लोक, नर्सचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘ऐकणंही कठीण’

( प्रगत भारत । pragatbharat.com) What Is Death Rattle: मृत्यूपूर्वी प्रत्येकाला एक नैसर्गिक संकेत मिळतो असं म्हटलं जातं. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या अनेकांबद्दल हे वाक्य आवर्जून वापरलं जातं. मृत्यूपूर्वी मिळणाऱ्या या संकेतांनंतर मरणाच्या दारात असताना व्यक्ती कशाप्रकारे आवाज करतात याबद्दलचा धक्कादायक खुलासा रुग्णालयात काम करणाऱ्या एका नर्सने केला आहे. मृत्यूपूर्वी व्यक्ती जे आवाज कढते त्याला डेथ रॅटल असं म्हणतात. याच डेथ रॅटलबद्दल ज्यूली मॅकफॅडेन नावाच्या नर्सने काही धक्कादायक अनुभव शेअर केले आहेत. मृत्यू शय्येवर असलेल्या रुग्णांची देखभाल करण्याच काम 41 वर्षीय ज्यूली करते. याच आपल्या प्रोफेशनदरम्यान आलेले अनुभव तिने कथन केले आहेत.…

Read More

वहिनीच्या प्रेमात वेडा, सख्या भावाचा अडथळा लहान भावाने असा केला दूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: अलीकडच्या काळात नातेसंबंधाची व्याख्याच बदलत चालली आहे. छत्तीसगढमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कवर्धा जिल्ह्यात एका तरुणाने त्याच्या सख्ख्या भावाची निर्घृणपणे हत्या केली आहे. भावाच्या मृत्यूनंतर घरातील सगळ्यांना त्याचा आकस्कात मृत्यू झाल्याचे सांगून त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्याची तयारी करत होता. मात्र, एका चुकीमुळं त्याचा पर्दाफाश झाला. (Crime News) जिल्ह्यातील बांगर गावात राहणारा बिरसु राम त्याच्या पत्नी व मुलांसह राहत होता. मात्र, त्याचा लहान भाऊ भीम सैयाम याची त्याच्या वहिनीवर घाणेरडी नजर पडली. त्याच्या मोठ्या भावाला याची माहिती मिळताच तो चिडला.…

Read More

भर मांडवात वधुने नवरदेवाच्या कानशिलात लगावत दाखवले तारे; लग्नमंडपात असं नेमकं काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: लग्नाचे बंधन हे अतूट असते पण हल्लीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टीतून वाद होतात आणि हे वाद विकोपाला जातात. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्येही लग्नाच्या मांडवातच एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरुन वधु-वरात वाद झाला आणि थेट लग्नच मोडले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  दारात लग्नाचा मांडव पडला होता. नवरदेवही बरात घेऊन आला होता. मात्र, लग्नाच्या विधींना उशीर झाला या कारणामुळं नवरदेव व नवरीत वाद झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की एकमेकांनी दोघांनाही कानशिलात लगावली. वधु-वरातील या वादामुळं लग्नच…

Read More