( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.
Read MoreTag: मलच
‘आरोपीचा एन्काऊंटर करु नका,’ 2 मुलांची हत्या झाल्यानंतर वडिलांची पोलिसांना विनंती; म्हणाले ‘तुम्ही…’
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बदायूँमध्ये दोन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अटकेदरम्यान झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी साजिदला ठार केलं आहे. दरम्यान मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सह-आरोपी जावेदला चकमकीत ठार करु नका अशी विनंती केली आहे. त्याने आपल्या भावासह मिळून हे निर्घृण कृत्य का केलं? याची माहिती मिळवा असं ते पोलिसांना म्हणाले आहेत. साजिदने 11 वर्षांचा आयुष आणि 6 वर्षांचा आहान यांची त्यांच्याच घऱात गळा कापून हत्या केली होती. सुदैवाने त्यांचा भाऊ आणि आई या हल्ल्यातून वाचले होते. कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, हत्येनंतर साजिदने जावेदसह घटनास्थळावरुन पळ…
Read Moreमुलीचे हात-पाय बांधलेला फोटो पाठवत मागितली 30 लाखांची खंडणी, सत्य समोर आल्यानंतर वडील हादरले
( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. तसंच अपहरणकर्त्यांनी 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली असल्याची माहितीही तक्रारीत दिली. अपहरणकर्त्यांनी त्याला मुलीचे हात-पाय बांधल्याचे काही फोटोही पाठवले होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने राजस्थानमधील कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता पण प्राथमिक तपासात पोलिसांना मुलीनेच आपल्या अपहरणाचा बनाव केल्याची शंका आली आहे. “आतापर्यंतच्या तपासात जे पुरावे हाती लागले आहेत त्यावरुन तरी मुलीचं अपहरण झालं आहे असं दिसत नाही. पुराव्यांवरुन हा सगळा बनाव असल्याचं दिसत आहे,” अशी माहिती कोटाचे…
Read More‘बायको आजारी आहे, 5000 रुपये हवेत,’ मदतीचा बहाणा करत शेजारच्या दोन मुलांची हत्या; पोलिसांनी केला एन्काऊंटर
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात दोन लहान मुलांच्या हत्येमुळे खळबळ माजली असून, अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुलांच्या वडिलांसह असणाऱ्या वादातून आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी साजिदला एन्काऊंटरमध्ये ठार केलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या तिसऱ्या मुलाने घटना घडली तेव्हा साजिद आणि जावेद असे दोन आरोपी उपस्थित होते अशी माहिती दिली आहे. तसंच साजिदने आधी मोठ्या भावाकडून चहा आणि छोट्याकडून पाणी मागवलं होतं असंही सांगितलं आहे. आरोपी साजिद याचं पीडितांच्या घऱासमोर केशकर्तनालय आहे. तो मुलांचे वडील विनोद यांना ओळखत होता अशी माहिती पोलिसांनी…
Read Moreरेल्वे कर्मचाऱ्याची हत्या, फ्रीजमध्ये सापडला 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, मुलगी बेपत्ता; डबल मर्डरमुळे एकच खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मध्य प्रदेशात दुहेरी हत्येमुळे खळबळ उडाली आहे. जबलपूरमधील मिलेनियम कॉलनीमध्ये राहणारा रेल्वे कर्मचारी आणि त्याच्या 8 वर्षाच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या केल्यानंतर मृतदेह सोफ्यावर ठेवला होता. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला होता. त्यात घरातील 14 वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. मुलीच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना हत्या करण्यात आल्याची माहिती देणारा वॉईस मेसेज पाठवण्यात आला. यानंतर हा सगळा खुलासा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याचं नाव राजकुमार विश्वकर्मा आहे. ते सिविल लाइन्स येथील मिलेनियम कॉलनीत आपला…
Read MoreVastu Tips : मुलांचे अभ्यासात मन लागत नाही? Study Table वर ‘या’ गोष्टी ठेवल्यास रट्टा मारण्याची गरजच नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vastu Tips Study Table in Marathi : मुलांच्या उज्ज्वल भविष्य, यश आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रत्येक पालक प्रार्थना करत असतात. त्यासाठी चांगल्या शाळेची निवड करतात. त्यांच्या अभ्यासावर भर देतात. कारण आपल्या मुलांला उत्तम गुण मिळावे हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतं. त्यामुळे पालक मुलांमागे अभ्यास कर असा तगादा लावत असतात. अनेक मुलांना रट्टा मारण्याची सवय असते. तरीदेखील त्यांना चांगले मार्क मिळत नाही. अनेक गोष्टी करुनही मुलांचा अभ्यासात मन लागत नाही. अशावेळी पालकांना चिंता पडते की त्यांचं पुढे कसं होणार. (Children not interested in studies There is…
Read Morescam 2024 fake cop Call Crime Marathi news;’आई मला वाचव..’ मुलीचा आला फोन, हा नवा Scam तुम्हाला हादरवून सोडेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Fake Police New scam: सध्या दररोज नवनवा स्कॅम समोर येत असतो. कधी तुम्हाला केबीसीच्या नावाने फोन येऊन अमुकतमूक रक्कम जिंकल्याचे फोन येतात, कधी तुमच्या नावाचे फेसबुक प्रोफाइल बनवून पैसे मागितले जातात तर कधी मोबाईलवर फोन करुन ओटीपी मागून तुमचा बॅंक बॅलेन्स खाली करण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे सर्व स्कॅम तुम्हाला जुने वाटू लागतील. तुमची सतर्कता, सजगतेमुळे या सर्व घोटाळ्यातून तुम्ही वाचला असाल तर अजून जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मार्केटमध्ये आता नवा स्कॅम आलाय. हा घोटाळा इतका भयानक आहे की त्यांच्या ट्रॅपमधून सुटणं…
Read Moreलग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : मुलाचं लग्न अगदी थाटामाटातं व्हावं असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पण दिल्लीत एका पित्याने लग्नाच्या काही तासांआधीच मुलाची हत्या केली. चाकूने तब्बल 15 वार करुन पित्याने मुलाला संपवून पळ काढला. आरोपी पित्याला पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. हत्येनंतर पित्याने मला याचा कोणताही पश्चाताच नसल्याचे म्हटलं आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पित्याने आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे सर्वानाच जबर धक्का बसला आहे. जिम ट्रेनर असलेल्या 29 वर्षीय गौरव सिंघलची वरात निघण्याच्या काही तास आधी त्याच्याच वडिलांनी हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्येनंतर आरोपी…
Read Moreवडिलांच्या कानाखाली लावली, आईला केसाला धरुन फरफटत आणलं; जमीन भावाच्या नावे केल्याने मुलाचा प्रताप
( प्रगत भारत । pragatbharat.com) जमीन, संपत्तीसाठी कुटुंबांमध्ये भांडणं होणं काही नवं नाही. संपत्तीसाठी अनेक कुटुंबं एकमेकांच्या जीवावर उठतात. खासकरुन हे वाद भावा-बहिणींमध्ये असतात. पण संपत्तीसाठी एखाद्या मुलाने आपल्या आई-वडिलांवर हात उचलणं याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. पण नेमकी अशीच घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. जमिनीच्या तुकड्यासाठी मुलाने आपल्याच आई-वडिलांनाच बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, लोक संताप व्यक्त करत आहेत. संपत्तीच्या वादातून मुलाने आपल्या आई-वडिलांना अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली. त्याने आपल्या आईला केस पकडून फरफटत आणलं होतं. यावेळी आई रडत असतानाही तो तिला सतत कानाखाली…
Read Moreमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू
( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सरकारी गाडीचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गोसाईगंजच्या अर्जुनगंजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याशी संबंधित वाहनाचा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या 11 जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यादरम्यान एक महिला आणि एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला. लखनऊमध्ये अर्जुनगंजमध्ये शनिवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यासमोर परिस्थितीची पाहणी करत असलेले अॅन्टी डेमो वाहन…
Read More