पिटबूलपासून मुलाची सुटका करण्यासाठी भटके कुत्रे धावले; पण लोक फक्त पाहत राहिले; पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) गाजियाबादमध्ये पिटबूलने 15 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. शेजाऱ्याच्या पिटबूलने केलेल्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मुलाची प्रकृती गंभीर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पिटबूलच्या हल्ल्यानंतर मुलगा मदतीसाठी आरडाओरड करत असताना तिथे उपस्थित लोक फक्त पाहत उभे होते. अखेर भटके कुत्रे मुलाच्या मदतीसाठी धावले आणि त्याची सुटका झाली.  अलताफ असं हल्ला झालेल्या मुलाचं नाव आहे. पिटबूलने अचानक केलेल्या हल्ल्यानंतर तो खाली कोसळला होता. अलताफ आपली सुटका करण्याचा प्रयत्न करत असताना यावेळी…

Read More

‘माझ्या मुलाचा पराभव व्हायला हवा,’ काँग्रेस नेत्याचं जाहीर विधान, म्हणाला ‘भाजपात…

( प्रगत भारत । pragatbharat.com) LokSabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु असताना काँग्रेस नेते आणि आणि माजी संरक्षणमंत्री ए के अँटनी यांनी मोठं विधान केलं आहे. ए के अँटनी यांनी आपल्या मुलाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला पाहिजे असं म्हटलं आहे. अनिल अँटनी यांनी भाजपात प्रवेश केला असून, केरळमधून निवडणूक लढत आहेत. इंडिया आघाडी पुढे जात असून, भाजपा आता खाली जात आहे. आम्हाला सरकार स्थापन करण्याची संधी आहे. आमचा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीविरोधात सतत लढत आहे असं ए के अँटनी म्हणाले आहेत. …

Read More

रस्त्याच्या कडेला कचरा वेचणाऱ्या मुलाचे त्याने स्वतःच्या हाताने पाय धुतले, Video पाहून डोळ्यात पाणी येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi:  बाल मजुरी हा कायद्याने गुन्हा असला तरी भारतातील अनेक ठिकाणी लहान मुलांकडून काम करुन घेत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. हॉटेलमध्ये किंवा लोकलमध्येही मुलं सामान विकताना दिसून येतात. तसंच, प्लॅटफॉर्मवरही कधीकधी मुलं भीक मागताना दिसतात. तर अनेकदा रस्त्याच्या किनारी मुलं कचरा वेचतानाही दिसतात. पालकांची आर्थिक परिस्थिती किंवा अन्य कारणांमुळं ही मुलं लहान सहान कामं करताना दिसतात. शाळा, शिक्षण सोडाच पण बालपणही या मुलांना अनुभवता येत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत कचरा वेचणाऱ्या मुलाची एक…

Read More

लग्नात कन्यादान का करतात? श्रीकृष्ण काय सांगतात? हे मुलीचं दान नसून…| Marriage Rituals Why do kanyadan in marriage What does Shri Krishna say This is not a girl donation

( प्रगत भारत । pragatbharat.com) Marriage Rituals Facts in Marathi : आपण लहानपणापासून घरात लग्नाबद्दल एक वाक्य हमखास ऐकतो. लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात. कोणाचं लग्न कोणाशी होणार हे सगळं विधीलिखित असतं असं म्हणतात. हिंदू धर्मात लग्नासंदर्भात अनेक विधी असतात. प्रत्येक विधीमागे शास्त्रीय कारण सांगण्यात आलंय. हळद, मेहंदी, सप्तपदी (Saptapadi) आणि कन्यादान (Kanyadaan) असे अनेक विधी असतात. या धार्मिक विधीनंतर त्या जोडप्याचा लग्नाला समाज मान्यता मिळती असा विश्वास आहे. (Marriage Rituals Why do kanyadan in marriage What does Shri Krishna say This is not a girl donation) काळ बदलला…

Read More

‘धक्क्याने मुलाचा मृत्यू’, सूचना सेठ प्रकरणी पोलिसांकडून चार्जशीट दाखल, 10 मुद्द्यात समजून घ्या सगळा प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुमधील एआय स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठ प्रकरणी पोलिसांनी अखेर चार्जशीट दाखल केली आहे. सूचना सेठला आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी अटक केली होती. पतीसह सुरु असलेल्या कायदेशीर लढाईमुळे सूचना सेठने गोव्याच्या हॉटेलमध्ये मुलाला ठार केलं आणि नंतर बॅगेत भरुन घेऊन जात असताना अटक करण्यात आली होती. कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथून तिला 8 जानेवारीला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.  पोलिसांनी अटक केल्यानंतर सूचना सेठने वेगवेगळे दावे केले होते. पण पोलीस तपासात तिनेच मुलाची हत्या केल्याचं उघड झालं होतं. पोलिसांनी गोव्यातील बाल न्यायालयात 642 पानांची…

Read More

केक खाताच मुलीचा मृत्यू, पोलिसांना केकचे दुकान सापडलेच नाही; पण, कुटुंबीयांनी शोधून काढलेच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl Died After Eating Cake: पंजाबच्या पटियालामध्ये केक खाल्ल्याने 10 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बेकरी मालकासह चार जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. न्यू इंडिया बेकरीचे मॅनेजर रणजीत, कर्मचारी पवन आणि विजय यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवर ऑनलाइन फुड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने ही दुखः व्यक्त करुन या बेकरीला फुड लिस्टमधून बाहेर केले आहे. तसंच, या प्रकरणात आता फसवणुकीचा प्रकारही समोर आला आहे. पटियालाच्या अमन नगर परिसरात राहणाऱ्या 10 वर्षीय मानवीचा 24 मार्च रोजी वाढदिवस होता. या दिवशी…

Read More

ट्रॉली बॅगमध्ये आढळला 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, शेजाऱ्यासह 8 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, नंतर गोळ्या घातल्या अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशात अपहऱण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाचा शेजारी रियाज सिद्धीकीला अटक केली आहे. त्यानेच अपहरणाचा हा कट आखला होता.   

Read More

‘आरोपीचा एन्काऊंटर करु नका,’ 2 मुलांची हत्या झाल्यानंतर वडिलांची पोलिसांना विनंती; म्हणाले ‘तुम्ही…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बदायूँमध्ये दोन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अटकेदरम्यान झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी साजिदला ठार केलं आहे. दरम्यान मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सह-आरोपी जावेदला चकमकीत ठार करु नका अशी विनंती केली आहे. त्याने आपल्या भावासह मिळून हे निर्घृण कृत्य का केलं? याची माहिती मिळवा असं ते पोलिसांना म्हणाले आहेत.  साजिदने 11 वर्षांचा आयुष आणि 6 वर्षांचा आहान यांची त्यांच्याच घऱात गळा कापून हत्या केली होती. सुदैवाने त्यांचा भाऊ आणि आई या हल्ल्यातून वाचले होते. कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, हत्येनंतर साजिदने जावेदसह घटनास्थळावरुन पळ…

Read More

मुलीचे हात-पाय बांधलेला फोटो पाठवत मागितली 30 लाखांची खंडणी, सत्य समोर आल्यानंतर वडील हादरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशात एका व्यक्तीने आपल्या 21 वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. तसंच अपहरणकर्त्यांनी 30 लाखांच्या खंडणीची मागणी केली असल्याची माहितीही तक्रारीत दिली. अपहरणकर्त्यांनी त्याला मुलीचे हात-पाय बांधल्याचे काही फोटोही पाठवले होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने राजस्थानमधील कोटा येथील कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता पण प्राथमिक तपासात पोलिसांना मुलीनेच आपल्या अपहरणाचा बनाव केल्याची शंका आली आहे. “आतापर्यंतच्या तपासात जे पुरावे हाती लागले आहेत त्यावरुन तरी मुलीचं अपहरण झालं आहे असं दिसत नाही. पुराव्यांवरुन हा सगळा बनाव असल्याचं दिसत आहे,” अशी माहिती कोटाचे…

Read More