( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead Sea Secrets : पृथ्वीवर अशी कैक ठिकाणं आहेत, जी आपल्या कल्पनाशक्तीला आणि वास्तवालाही शह देतात. काही ठिकाणांची भौगोलिक रचना आपल्याला भारावून सोडते, तर काही ठिकाणांची कधीही न उलगडलेली रहस्य आपल्या कुतूहलात आणखी भर टाकण्याचं काम करतात. सध्या अनेकांच्या वाट्याला आलेली आर्थिक सुबत्ता, नोकरीच्या विविध संधी या आणि अशा अनेक कारणांनी या भारावणाऱ्या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळते. यातलीच एक जागा अशीही आहे, जी पाहताक्षणी जितकं प्रसन्न वाटतं तितकाच तिथं पाय ठेवला असता आपण बुडणार तर नाही ही भीती सुद्धा मनात घर करते. घाबरण्याचं कारण…
Read MoreTag: इथ
Holi 2024 : होलिकेच्या प्रियकराचे मंदिर कुठे आहे माहितीय का? इथे दरवर्षी निघते लग्नाची मिरवणूक
( प्रगत भारत । pragatbharat.com) Holika Dahan 2024 : अवघ्या काही दिवसांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. काही राज्यांमध्ये होळीचा उत्साह सुरु झाला असून महाराष्ट्रातील कोकणात हा उत्साह 15 दिवस असतो. या होळीच्या उत्साहाला कोकणात शिमगा असं म्हटलं जातं. अच्छा ही होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय असतो. तुम्हाला भक्त प्रल्हादाची आख्यायिका माहिती असेल. आपण ती लहानपणापासून ऐकली आहे. पुन्हा एकदा आम्ही ही कथा सांगतो. गर्भात असताना असुर हिरण्यकशिपू यांच्या घरात प्रल्हादाचा जन्म झाला. लहानपणापासूनच प्रहाल्द विष्णूचा भक्त होता. खूप प्रयत्नानंतरही हिरण्यकशिपू प्रल्हादाची विष्णू भक्ती संपवू शकला नाही. त्यामुळे त्याने…
Read More‘मी इथे कपडे धुण्यासाठी आले नाही’; पत्नीचं उत्तर ऐकून संतापलेल्या पतीने केली हत्या
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chhattishgarh Crime : छत्तीसगढच्या रायपूरमधून हादरवणारी घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या वादात महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. 24 तासांपूर्वीच एका महिलेची घरगुती कारणावरुन हत्या झालेली असताना पुन्हा एक हत्या झाल्याने रायपूरमध्ये खळबळ उडाली आहे. क्षुल्लक कारणावरुन ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे. रायपूरमध्ये पत्नीची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येमागचं कारण म्हणजे पत्नीने कपडे धुण्यास नकार दिला हे होतं. हे संपूर्ण प्रकरण रायपूरच्या खरोरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. शांतीनगरमध्ये राहणाऱ्या यज्ञबाला…
Read Moreडेथ व्हॅली, जगातील सर्वात भयानक ठिकाण; अंतराळातूनही दिसतो इथं जाणारा रस्ता
( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली हे जगातील सर्वात रहस्यमयी धोकादायक ठिकाण मानले जाते. इथे मनुष्य दूरच प्राण्यांचाही वावर दिसत नाही.
Read Moreसरकारी नोकरी शोधताय? SSCची वेबसाइट बदलली, आता इथे मिळणार भरतीची माहिती
( प्रगत भारत । pragatbharat.com) SSC New Website: सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. तर, तुम्ही केंद्र सरकारमध्ये नोकरीच्या संधी शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत सरकारकडून विविध विभागातील भरतीसंदर्भात स्टाफ सिलेक्शन कमीशनवर अनेक अपडेट येत असतात. कर्मचारी निवड आयोगाने (स्टाफ सिलेक्शन आयोग) अलीकडेच त्यांच्या अधिकृत वेबसाइटमध्ये बदल करण्यात आले आहे. आता वेबसाइटचा अॅड्रेस ssc.nic.in नसेल. आयोगाने एसएससी वेबसाइटच्या लाँचिगसंदर्भात एक नोटिसदेखील जारी केली आहे. स्टाफ सिलेक्शन कमीशनने वेबसाइटमध्ये बदल करुन नव्याने लाँच केली आहे. या वेबसाइटची नोटिस ssc.nic.in या त्यांच्या जुन्या वेबसाइटवर…
Read More‘इथे जेवायला आलाय? लाज नाही वाटत’; वयापेक्षा मोठ्या हवालदाराला सर्वांसमोर ओरडला अधिकारी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttar Pradesh Police : उत्तर प्रदेशातील पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेच पोलीस कर्मचारी दिवसरात्र काम करत असतात. मात्र त्यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ देखील मिळत नाही. पोलिसांना जेवणाच्या वेळा देखील नीट पाळता येत आहे. अशातच वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना ते पाळावेच लागतात आणि कर्तव्यावर रुजू व्हावं लागतं. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या पोलीस कर्मचाऱ्यांसोबत घडला आहे. उत्तर प्रदेशच्या आझमगढमध्ये एका प्रशिक्षणार्थी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकाऱ्याने एका हवालदाराला त्याचे जेवण अर्धवट सोडून कर्तव्यावर जाण्याचे आदेश दिले.…
Read More‘इस प्यार को क्या नाम दू?’ प्रेयसी किंवा प्रियकर नव्हे, ‘इथं’ व्हॅलेंटाईन म्हणून भलतीच जोडपी चर्चेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) Valentines Day 2024 : प्रेमाचा दिवस, म्हणून जगभरात 14 फेब्रुवारी 2024 हा दिवस व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो. कोणा एका व्यक्तीवर असणारं प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. फक्त व्यक्तीच नव्हे, तर मुळात प्रेमाची सुरेख भावना व्यक्त करण्याचा हा एक गोड दिवस. जगाच्या पाठीवर प्रत्येकजण आपआपल्या परिनं हा दिवस साजरा करताना दिसत आहे. पण, या साऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं वेगळेपण जपलं आहे ते म्हणजे भारतातील काही खेडेगावांनी. जगावेगळे व्हॅलेंटाईन, यांना वेगळं करणं अशक्यच… जिथं जगभरात प्रेमाचा दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे तिथंच तुम्हाला भारतातील अनोख्या…
Read MoreWeather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, ‘इथं’ धुक्याची चादर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : अवकाळीनं धुमाकूळ घातल्यानंतर महाराष्ट्रातील थंडीनं पुन्हा एकदा या पावसावर मात करत दमदार पुनरागमन केलं आहे. उत्तरेकडे पुन्हा एकदा थंडीचं प्रमाण वाढल्यामुळं ही शीतलहर आता थेट महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकली असून, परिणामी मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. सोमवारपासूनच राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 10 अंशांच्या खाली राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक इथंही तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात असून, पुढील काही दिवसांसाठी हीच परिस्थिती कायम राहील असा…
Read More‘मी इथं शहीद झालो तर राम मंदिराचा..’; बाबरी पतनानंतर अडवाणींनी उमा भारतींना स्पष्टच सांगितलेलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uma Bharti On Lal Krishna Advani: भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या उमा भारती यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अयोध्येतील बाबरी मशीद पतनासंदर्भातील काही नवे धक्कादायक खुलासे केले आहेत. हे खुलासे लालकृष्ण अडवाणींसंदर्भात आहेत. उमा भारती यांनी 6 डिसेंबर रोजी बाबर मशीद पडल्यानंतर नेमकं काय घडलं होतं याबद्दल बोलताना एक किस्सा आवर्जून सांगितला ज्यामध्ये त्यांनी अडवाणींच्या जीवाला धोका होता असा उल्लेख केला. बाबरीचं पतन 6 डिसेंबर 1992 रोजी झालं. त्यानंतर 2 दिवसांनी म्हणजेच 8 डिसेंबर रोजी लालकृष्ण अडवाणींसहीत 5 जणांना अटक झाली तेव्हाचा किस्सा उमा भारतींनी…
Read MoreIndian Railway : ट्रेनमध्ये वाद झाल्यास RPF नव्हे, ‘इथं’ करायची तक्रार; कायम लक्षात ठेवा आणि योग्य मदत मिळवा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway helpline : भारतामध्ये रेल्वेला एक मोठा इतिहास आहे. अशा या रेल्वे विभागामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं काही महत्त्वपूर्ण बदल करत प्रवाशांच्या दृष्टीनं रेल्वे प्रवास सुकर करण्यावर प्रशासन भर देताना दिसलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना अनेक सुविधाही पुरवल्या जात आहेत. यातलीच एक सुविधा म्हणजे त्यांना चालू प्रवासादरम्यान मिळणारी मदत. रेल्वे प्रवासात अनेकदा काही अडचणी उदभवतात. काही वादाचे प्रसंगही उभे राहतात. अनेकदा तर ही प्रकरणं बाचाबाची आणि हाणामारीपर्यंत जातात. अशा वेळी नेमकं काय करावं? तक्रार कुठे करावी हेच अनेकांना लक्षात येत नाही. सरतेशेवटी धाव घेतली जाते…
Read More